
| चंद्रपूर: सोमनाथ प्रकल्प | “विचारांचा शाश्वत विकास तरुण पिढीने स्वतःमध्ये उजळून देशाला समोर नेण्यात पुढाकार घ्यावा. देशाला बाबांच्या ‘आंतरभारती भारत जोडो’ संकल्पना राबविण्याची गरज आहे.” असे उद्गार महारोगी सेवा समिती वरोराचे... Read more »

खामगावच्या मनीषा ठाकरे आणि तिच्या कुटूंबियांचा काही वर्षांपूर्वी जेजुरीजवळ अपघात झाला होता. त्या अपघातात मनीषाने तिच्या आयुष्यातलं सर्वकाही गमावलं होतं. तिचे आई वडील, तिचा भाऊ आणि तिचा चार वर्षाचा एकुलता एक मुलगा... Read more »