श्रीलंकेचा भारताला धक्का, भारतासोबतचा अतिशय महत्वाचा करार केला रद्द..!

| कोलंबो | शेजारचा देश श्रीलंकेने भारताला मोठा धक्का दिला आहे. रणनीतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असणारा इस्टर्न कंटेनर टर्मिनल प्रकल्प श्रीलंकेच्या सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी महासागरात चीनला शह देण्यासाठी भारतासाठी... Read more »