काटई रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची निविदाप्रक्रिया सुरू, २ नवीन उड्डाणपूल होणार; १२ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण होण्याचे नियोजन..

| कल्याण | कल्याण – शिळ रस्त्यावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या दोन रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांसाठी रेल्वेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सदर... Read more »