कायदे नकोत, सरळसरळ स्वामिनाथन आयोग लागू करा – अंबादास गावंडे

| बुलढाणा | सत्ताधारी भाजप सरकारने केंद्रामध्ये शेती आणि शेतकरी यांना उध्वस्त करणारे विधेयक संसदेत मंजूर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांची भांडवलदारा कडून मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे.... Read more »