रतन टाटांनी पुन्हा जिंकली ह्रदये, भारतरत्न मिळावा म्हणून लोकांनी सुरू केलेली मोहीम थांबवण्याची केली विनंती…

| मुंबई | टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी दीड हजार कोटीची मदत केली. टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे, ती त्यांच्या... Read more »