पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत द्या :- संभाजी ब्रिगेड

| सोलापूर / महेश देशमुख | अतिवृष्टीमुळे माढा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरसरकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मराठा सेवा... Read more »

खासदार डॉ श्रीकांत शिंदे पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतीचे झालेले नुकसान भरपाईसाठी पंचनामे तातडीने करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश..!

| कल्याण | संपूर्ण राज्यात कोरोना (कोविड १९) चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामध्येच मागील आठवड्यात परतीचा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या भातशेतीचे व इतर धान्याचे काढणीचे काम सुरु होते. मात्र पावसाने... Read more »

भात शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणार – आमदार विश्वनाथ भोईर

| कल्याण | परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीस तयार झालेले भातपीक शेतात आडवे झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत. त्यातच कोरोना साथीने आणखीनच हैराण करुन सोडल्याने शेतकरी गर्भगळीत... Read more »