२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!

• सन २०१८-१९ ते २०२०-२१या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी ७४ पुरस्कार्थींची निवड• पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात १२ जून रोजी पुरस्कार वितरण… | ठाणे | कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’तर्फे... Read more »

| स्तुत्य निर्णय | डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड ..!

| नाशिक | जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या संलग्न संस्था आणि... Read more »

चपराक प्रकाशनाचे पुण्यात साहित्य संमेलन संपन्न, ज्योती भारती यांच्या ‘ बोलावं म्हणतेय ‘ या काव्यसंग्रहाचे संमेलनात प्रकाशन ..!

| पुणे | नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात करत पत्रकार भवन येथे साहित्यिक विश्वातील या वर्षीच्या पहिल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची नोंद झाली. चपराक साहित्य महोत्सव २०२१ हा तब्बल १५ पुस्तकांचे प्रकाशन करत थाटात पार... Read more »

मिशन अमेझॉन नंतर मनसेचे आता मिशन पश्चिम रेल्वे..!

| मुंबई | अमेझॉननंतर मराठीच्या मागणीला घेऊन मनसेनं मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवलाय.पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा अशी मनसेची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष... Read more »

वाचन प्रेरणा दिवस विशेष : हरवलेल्या माणसांची शोधयात्रा – दादासाहेब थेटे लिखित ‘ हरवलेली माणसे ‘ या पुस्तकाचे स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी यांनी केलेलं विवेचन…

आज वाचन प्रेरणा दिन, त्या निमित्ताने एक नवे कोरे पुस्तक लवकरच वाचकांच्या हातात येणार आहे ते पुस्तक म्हणजे ‘ हरवलेली माणसे ‘. लेखक दादासाहेब थेटे यांचे हे दुसरे पुस्तक, यापूर्वी त्यांचा ‘... Read more »

मराठी साहित्य काल आणि आज..

महाराष्ट्रात खुप पुरातन काळापासून एक साहित्य संस्कृती जन्मास आली आहे. जसा जसा काळ लोटत गेला तशी ही चळवळ बहरत गेली. अगदी संस्कृत भाषेपासून सुरुवात झालेली ही साहित्य परंपरा आजतागायत वाढतच आहे. तरीपण... Read more »