“हा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद, तो संपवावाच लागेल” , शिवसेनेचा कर्नाटक सरकारवर निशाणा..!

| मुंबई | कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रांत केंद्रशासित प्रदेश करण्याच्या मागणीवरून राज्यात वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर आक्षेप घेत कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचं अजब विधान केलं... Read more »

सीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण त्यांनी तत्काळ थांबवावे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्वपक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले... Read more »

हा चंद्र आणि हा सूर्य असतानाच, कारवार, बेळगाव सह बिदर महाराष्ट्रात येईल..- मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्य..

Read more »

जागर इतिहासाचा : महाराष्ट्र व कर्नाटक सीमा वाद नक्की आहे काय.? वाचा..!

तीन-चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शपथपत्रात “बेळगाव हा कर्नाटकचाच भाग राहील” असे नमूद करून महाराष्ट्र राज्य सरकारच्या आणि त्याहून महत्वाचं गेल्या ६२ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तोंडाला परत एकदा... Read more »

… म्हणून संपूर्ण मंत्रीमंडळ काळी फित लावून करणार कामकाज..!

| मुंबई | भाषावार प्रांतरचना होऊन मराठी भाषिकबहुल भाग बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर , भालकी यासहित ८६५ गावे अन्यायकारक पद्धतीने कर्नाटकात समाविष्ट केल्याविरोधात सीमाभागात एक नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो.... Read more »

कन्नड संघटनांच्या पिरणवाडी गावातील कृत्यावरून सीमा भागात संघर्ष पेटला, मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून नोंदवला तीव्र निषेध..!

| बेळगाव | महाराष्ट्र – कर्नाटक सीमारेषेवर पुन्हा एकदा पुतळ्यावरून वाद पेटला आहे. येथील पिरणवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. यामुळे येथील मराठी भाषिक रस्त्यावर... Read more »