
| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वीजबिलांसंदर्भात झालेल्या या बैठकीत राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचा... Read more »

| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवलं आहे. या पुस्तकाला अभिप्राय देताना खरमरीत पत्र... Read more »

| मुंबई | दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाचे नाव न घेता बेडूक आणि त्याची पिल्ले यांचे उदाहरण दिले. हे ऐकून नाव न घेता दिलेले हे उदाहरण चक्क माझ्यासाठीच आहे,... Read more »

| मुंबई | कोरोनाचे संकट आणि जीएसटी व्यवस्थेतील त्रुटींमुळे भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना सरकार पाडापाडीचे उद्योग करणे हे तर देशात अराजकाला आमंत्रण आहे, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

| मुंबई | अनेक दिवसांपासून राज्य सरकार व शिवसेनेवर टीका करत असलेल्या भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा मुख्यमंत्री... Read more »

| ठाणे | मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या... Read more »

| मुंबई | राज्यभरात परतीच्या पावासाने थैमान घातले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याच यावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. आता राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य... Read more »

| उस्मानाबाद | अतिवृष्टीमुळे झालेल्या अपरिमित हानीमध्ये शेतकरी बांधवांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी कात्री तुळजापूर येथे आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी भेट दिली यावेळी महसूलमंत्री... Read more »

| मुंबई | महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली असून सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित... Read more »

| सोलापूर | ‘राज्यावर ओढवलेल्या या पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे. शेतकऱ्यांचे दु:ख कमी केले पाहिजे. उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव... Read more »