कन्नड संघटनांच्या पिरणवाडी गावातील कृत्यावरून सीमा भागात संघर्ष पेटला, मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून नोंदवला तीव्र निषेध..!

| बेळगाव | महाराष्ट्र – कर्नाटक सीमारेषेवर पुन्हा एकदा पुतळ्यावरून वाद पेटला आहे. येथील पिरणवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. यामुळे येथील मराठी भाषिक रस्त्यावर... Read more »