RBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..?

| नवी दिल्ली / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | सहकारी बँकेतील संचालक हा किमान पदवीधर किंवा त्या पेक्षा अधिकची पात्रता असलेला हवा, असा नवा नियम रिझर्व्ह बँकेने केल्याचे वृत्त आहे. त्याची अंमलबजावणी झाली... Read more »

अशी असेल नवीन १०० रुपयांची नोट…

| नवी दिल्ली | लवकरच तुमच्या खिशामध्ये १०० रुपयांची झगमगती नोट दिसण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार ही नोट फाटू शकणार नाहीत. तसेच तिला कापताही येणार नाही. अनावधानाने खिशात राहिल्यास ती पाण्यात... Read more »

CTS प्रणाली सर्व बँकांमध्ये बंधनकारक, चेक क्लिअरन्सची वेळ व सुरक्षितता वाढणार..!

| नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी देशातील सर्व बँकांमध्ये चेक ट्रंकेशन सिस्टम (CTS) लागू करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत सीटीएस फक्त काही बँकांच्या निवडक शाखांमध्येच लागू होती. आरबीआयने जारी केलेल्या... Read more »

या तीन बँकांमध्ये तुमचे पैसे आहेत सुरक्षित..! पहा कोणत्या आहेत त्या बँका..!

| मुंबई | देशात गेल्या काही वर्षांमध्ये बॅंकिंग क्षेत्रात आर्थिक गैरव्यवहार झाले. बँकाना काही बड्या खातेधारकांनी गंडा घातला. पण त्याचा फटका हा सामन्य खातेधारकांना बसला. यामुळे बँकेतील व्यवहारांवर मर्यादा घालण्यात आली. यामुळे... Read more »

‘ या ‘ बँकेवरील निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवले..!

| नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँके वरील निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले आहेत. घोटाळ्याच्या आरोपाखाली आणि आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या PMC Bank वरच्या निर्बंधांना 31... Read more »

या सहकार क्षेत्रातील मोठ्या बँकेचा परवाना RBI कडून रद्द, सभासदांमध्ये खळबळ..!

| सातारा | सहकार क्षेत्रातील मोठी समजली जाणारी कराड जनता सहकारी बॅंकेचा बॅंकींग परवाना रिझर्व्ह बॅंकेने आज रद्द केला. या आलेल्या आदेशामुळे ठेवीदार, सभासदामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनाधिकृत कर्ज वाटप, थकीत... Read more »

आजपासून आर्थिक बाबीत झालेत हे काही बदल..! जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान..!

| नवी दिल्ली | १ डिसेंबर म्हणजे उद्यापासून आर्थिक घडामोडींमधील काही नियम बदलले आहेत. ही बाब तुमच्या खिशाशी संदर्भात असल्याने याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतं.... Read more »

या दोन बँकांवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध, जालन्यातील ह्या बँकेचा समावेश..!

| नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २४ तासांमध्ये दोन बँकेवर निर्बंध घातले आहेत. लक्ष्मी विलास बँकेनंतर आता जालना जिल्ह्यामधील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहे. सहा महिन्यांसाठी हे... Read more »

विकास दरातील कमालीची घसरण हा धोक्याचा इशारा, नोकरशाहीला याची भीती वाटावी..!

| नवी दिल्ली | एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवसेथेचा विकासदर उणे २३.९ टक्क्यांपर्यंत घसरणे ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आता नोकरशहांनी आत्मसंतुष्टता सोडून अर्थपूर्ण निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह... Read more »

रेपो दरात ०.४ टक्के कपात..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. देशात गुंतवणूक अत्यंत कमी झाली आहे. तसेच अनेक राज्यांत औद्योगिक उत्पादन बंद झाले आहे. लाॅकडाऊन... Read more »