| गंभीर चूक | WHO ने दाखवला भारताचा चुकीचा नकाशा..!

| मुंबई | जागतिक आरोग्य संघटनेने जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतापासून वेगळं केलं आहे. कोरोना महामारीचा प्रकोप दर्शवणाऱ्या नकाशात ही चूक झाली आहे. या प्रकरणात अशी शंका व्यक्त केली जात आहे की, WHOच्या... Read more »

उध्दव ठाकरेंनी मोडले चिनी कंपन्यांसोबतचे करार, देशहिताला प्राधान्य

| मुंबई | चीनने विश्वासघात करत लडाखमधील गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. याचदिवशी महाराष्ट्र सरकारने चीनची सर्वात मोठी वाहन कंपनी ग्रेट वॉल मोटर्ससोबत... Read more »

राहूल गांधी यांचे खोचक सवाल..!

| नवी दिल्ली | लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या चकमकीविषयी काँग्रेस नेता राहुल गांधी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. शनिवारी सलग चौथ्या दिवशी राहुल गांधींनी ट्विट केले आहे. चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी... Read more »

लडाख भारताचा अविभाज्य भाग – निर्वासित तिबेटी पंतप्रधान लोबसंग सांगेय

| नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये ताणतणाव सुरू आहे. दोन देशांच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन देशांकडून वास्तविक नियंत्रण रेषेवरील सैनिकांची संख्या वाढविली जात आहे. यावर आता तिबेटचे निर्वासित सरकारचे... Read more »