मराठा समाजावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आरक्षण मर्यादा वाढीचा कायदा करावा – डॉ. श्रीमंत कोकाटे

| सोलापूर / महेश देशमुख | मराठा आरक्षणासाठी तरुण रस्त्यावर उतरून लढले,बलिदान दिले. समाजाने शांततेत मुकमोर्चे काढले. विधिमंडळातील सर्व राजकीय पक्षांनी एकमताने विधेयक मंजूर करून मराठा आरक्षणाचा कायदा केला. या कायद्याच्या वैधतेवर... Read more »