उत्तर प्रदेशात बदलले काय..? अग्रलेखातून राऊतांचा योगी सरकारवर घणाघात..!

| मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात ‘कानपूरमधील पोलिस हत्याकांड, उत्तर प्रदेशात बदलले काय?’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करण्यात आली आहे. या हत्याकांडाने ४० वर्षांपूर्वी उत्तर... Read more »