मुंबईत येणाऱ्यांना १४ दिवसांचे क्वारांटाईन अनिवार्य; सरकारी कर्मचारी यांना मात्र परवानगीने सूट..!

| मुंबई | मुंबईत येणा-या नागरिकासांठी मुंबई महानगर पालिकेने आता नवे आदेश काढले आहेत. मुंबईत येणा-या स्थानिक नागरिकांना परत आल्यानंतर १४ दिवस घरातच राहावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) हे नवे आदेश... Read more »

फेसबुक लाईव्ह : आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई |  मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यासाठी आक्रमकपणे पावले उचलणे आवश्यक असून त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सहा जिल्हे ग्रीन झोन मध्ये असून ते पुन्हा ऑरेंज झोन... Read more »

असे करता येणार स्थलांतर..! सरकारची मार्गदर्शक नियमावली जाहीर..!

| मुंबई |  लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील... Read more »

आता BMC च्या शाळाही होणार क्वॉरन्टाईन सेंटर..!
मनपा प्रशासनाने सुरू केली तयारी..!

| मुंबई | मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा लक्षात घेता आता, महापालिकेच्या शाळा या विलगीकरण कक्ष म्हणजेच क्वॉरन्टाईन रुम म्हणून वापरण्याची तयारी सुरु आहे. कोरोनाशी लढताना महापालिकेच्या शाळा विलगीकरण कक्ष म्हणून वापरता याव्यात... Read more »

जितेंद्र आव्हाड यांना खाजगी रुग्णालयात हलवले..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल  |ठाणे| गृहनिर्माण मंंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ठाण्यातल्या ज्यूपिटर या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात... Read more »