राज्यात ‘दिशा’ कायदा लागू करण्यासाठी मनसे महिला सेनेकडून मुख्यमंत्री व तहसीलदार यांना निवेदन सादर..

| कल्याण / प्रकाश संकपाळ | राज्यात मागील काही वर्षांपासून महिला व मुलींवर अत्याचार होत आहेत, त्यांच्यावर बलात्कार व सामूहिक बलात्कार होत आहेत.कुणी ऍसिड फेकून मारीत आहे, तर कुणी जाळून मारीत आहेत.... Read more »