शेतकऱ्यांना कर्ज द्या, नाहीतर बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार..!

| मुंबई | सध्या शेतक-यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कजार्ची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून... Read more »