| नोकरी update | DRDO मध्ये १५० पदांची भरती, अशी आहे प्रक्रिया..!

| मुंबई | संरक्षण संशोधन आणि विकास संस्थ (DRDO) ने अॅप्रेंटिससाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आयटीआय पासून डिप्लोमा, पदवीपर्यंतच्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. विशेष म्हणजे... Read more »

महत्वाचे : रोजगार हवा आहे तर ३१ ऑगस्ट पर्यंत हे कराच..!

| मुंबई | राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करावे, असे आवाहन मुंबई... Read more »

नोकरी : मोबाईल डिव्हाईस आणि संबंधीत पार्टस बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये लवकरच १२ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार..!

| मुंबई | इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मधील महत्वाच्या सॅमसंग, लावा, पेगाट्रॉन, डिक्सॉन सारख्या इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यांनी भारतात मोबाईल डिव्हाइस आणि त्याचे पार्ट्स बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इनसेन्टिव्ह स्कीम अंतर्गत... Read more »

मेगा भरती : पोलीस दलात तब्बल १२ हजार ५३८ कर्मचाऱ्यांची भरती

| मुंबई | राज्यात कोरोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारनं राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२० पर्यंत राज्य पोलीस दलांमध्ये विविध पदांवर... Read more »

रेल्वेचे खाजगीकरण ही निव्वळ अफवा – रेल्वे मंत्री पियूष गोयल

| नवी दिल्ली : प्रतिनिधी | गेले काही दिवस देशात रेल्वेच्या खासगीकरणावरून वाद सुरू आहे. यादरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी एक मोठे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जवळपास सर्व चर्चांना... Read more »

महाजॉब्स – महाराष्ट्र सरकारने भूमिपुत्रांच्या नोकरीसाठी घेतला पुढाकार..!

| मुंबई |  राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणा-या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार... Read more »

अशी आहे मी आणि माझे कल्याण रोजगार अभियान योजना..!

| मुंबई / नवी दिल्ली ] कोरोना लॉकडाउनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारनं नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं मी आणि माझे कल्याण रोजगार अभियान सुरू केलं असून, पंतप्रधान नरेंद्र... Read more »

संपादकीय : संधीचे मनसे सोने करा..!

कोरोना येवून आता ६० दिवसांपेक्षा जास्त काळ होवून गेलेला असून बऱ्याच घडामोडी या ६० दिवसांमध्ये या महाराष्ट्रात घडून गेलेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची आणि मोठी घडामोड ; ज्याला की उलथापालथ ही म्हणता... Read more »

विशेष लेख – कोरोना संकट व स्थलांतरीत मजूर..

आज संपूर्ण जगाला कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. अशा परिस्थितीत जगातल्या बऱ्याच देशांनी लाॅकडाऊन चा पर्याय स्वीकारला आहे. आपल्या देशात कोरोनाचा धोका लक्षात घेता २२ मार्च पासून लाॅकडाऊन सुरु करण्यात आला. या... Read more »