
सध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या अगदी दररोज घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते हे विधान सध्या सातत्याने अधोरेखीत... Read more »

सध्यस्थितीत सर्वसामान्यांचेच काय तर सर्वांचेच घरखर्चाचे बजेट प्रचंड महागाईमुळे कोसळले असल्याचे दिसत आहेत. महागाईचा भस्मासूर आ वासून उभा आहे, त्यावर शिवसेनेच्या माध्यमातून आणि केंद्रातील सत्ताधारी सोडून इतर सर्व पक्ष आंदोलने – निषेध... Read more »

सुमारे १४/१५ वर्षा पूर्वीची गोष्ट. आझाद मैदानावरील मुंबई पत्रकार संघाच्या हॉल मध्ये लोकजागरची मीटिंग झाली. विषय होता, ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी का नाही ?’ मीटिंग छान झाली. अल्पसंख्यांक समुदायाचे जेष्ठ नेते इस्माईल बाटलीवाला... Read more »

सामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात तर काहींशी मात्र अजिबात जुळत नाही. हे जुळवण्याचं काम सर्वस्वी जसं आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं... Read more »

कारोना वाढत आहे, माणसं मरत आहे अन् त्याचवेळी ‘Resign Modi’ ही मोहीम जोर धरत आहे ! जग मोठं विचित्र आहे. त्याहीपेक्षा माणसाच्या मनातला स्वार्थ जास्त विचित्र आहे. माणसं असा विचार कसा करू... Read more »

कोरोना अचानक चायना मध्ये कसा काय उपटला ? ह्या प्रश्नाचं उत्तर जसं जगात कुणालाही देता येणार नाही, तसचं अलीकडे फडणवीसांना नेमकं काय झालं ? याचंही उत्तर अख्ख्या ब्रम्हांडात कुणी देवू शकणार नाही.... Read more »

एखाद्या अजगराच्या पोटात बकरी असावी आणि ती वर्षानुवर्षे जिवंत असावी, असा काहीसा चमत्कार या देशात ओबीसी – बहुजनांच्या बाबतीत सुरू आहे ! बकरी तांत्रिक दृष्ट्या मेलेली नाही, पण तशी ती जिवंत असूनही... Read more »

दोन दिवसांवर (28 मार्च) अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा घेऊन ठेपली आहे. यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा ऐतिहासिक पद्धतीने ऑनलाईन होणार आहे. खरे पाहता अशा सभेत केवळ विधायक निर्णयच चर्चेला... Read more »

भान हरवलेल्या समाजाला भानावर आणण्याचे काम दादासाहेब थेटे सर आणि त्यांचे समाजभान बांधव भान हरपुन करत आहेत…. कुपमंडुक बणलेल्या माणसातील माणुसकीला ढुसण्या मारण्याचं काम दादासाहेबांचं नुकतच प्रकाशित झालेलं पुस्तक ” हरवलेली माणसं... Read more »

भारतीय जनता पार्टी सारखा सुसंस्कारी पक्ष जगाच्या पाठीवर दुसरा असूच शकत नाही. त्यांच्या एवढे चारित्र्यसंपन्न लोक अख्ख्या ब्रम्हांडात शोधून सापडणार नाहीत. त्यांच्या व्याख्या वेगळ्या, त्यांचे नियम वेगळे, त्यांचे कायदे वेगळे, त्यांची डिक्शनरी... Read more »