
| मुंबई | राज्यातील एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात जाण्यासाठी खासगी वाहनांवरील ई-पासचे बंधन हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या या निर्बंधांबाबत जनतेतून... Read more »

| नागपूर | राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांवर पेन्शनच्या गोंडस नावाखाली लादलेली एनपीएस योजना ही बिनभरवश्याची व भविष्य अंधकारमय करणारी असल्याने कोणत्याही कर्मचाऱ्यांनी एनपीएस चे खाते उघडू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन... Read more »

| नागपूर | काल २६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक – शिक्षकेतर समन्वय समितीची Online बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शिक्षक सह इतर कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी सहभागी... Read more »

| नागपूर | नागपूरचे महापालिकेचे तडाखेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तसंच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली. “माझा कोरोना... Read more »

| मुंबई | केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेत नवी मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई शहर स्वच्छ शहर सर्वेक्षणात सातवा क्रमांक पटकावत होतं. मात्र यंदा शहरानं तिसऱ्या क्रमांकावर... Read more »

| मुंबई | ठाकरे सरकारकडून अनलॉकमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीला वाहतुकीची परवानगी मिळाली आहे. फक्त एसटी बसेसला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. आता... Read more »

| मुंबई | लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ६०१ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस... Read more »

| नागपूर | सध्या संपूर्ण जगात कोरोनाचे सावट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील कोरोनासहीत जीवन जगावे लागणार अशी घोषणा केली आहे. १ नोव्हेबर २००५ नंतर सेवेत आलेले कर्मचारी मागील ५ वर्षापासून जूनी... Read more »

| मुंबई | सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत असणारा संभ्रम मिटावा म्हणून ग्रामविकास विभागाने पत्र काढले असून त्या मुळे १५ % होणाऱ्या प्रशासकीय बदल्या... Read more »

| मुंबई | मुंबई वगळून इतर महानगर क्षेत्रांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »