
| मुंबई | राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव... Read more »

| मुंबई | संपूर्ण जगासह भारतात देखील कोरोना वरील लस शोधण्याचे संशोधन सुरू आहे. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये केईएम, नायर रुग्णालये आणि पुण्यातील केईएम रुग्णालयात कोरोना लसीवरील चाचणी सध्या सुरू आहे. या चाचणीला यश... Read more »

| मुंबई | राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमनेसामने आले. राज्यपालांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवत... Read more »

| मुंबई | महाराष्ट्रातील गावागावात महिला व मुलींच्या न्याय हक्कांसाठी जनजागृती अभियान, तक्रार निवारण अभियान, सौहार्द अभियानासारखे कार्यक्रम राबविण्यात यावेत. महिलांच्या सन्मानाची भावना आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामविकास... Read more »

| नवी दिल्ली | एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) आपल्या ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी WhatsApp हेल्पलाइन सर्व्हिस (EPFO WhatsApp Helpline Service) सुरू केली आहे. केंद्रीय कामगार (Labour Ministry) मंत्रालयाने म्हटले आहे... Read more »

| नवी दिल्ली | मुंबईसह, बंगळूर, चेन्नई आणि हैद्राबाद येथील 100 शांळामध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटिल) अंतर्गत नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि निति आयोगाने, सीजीआय इंडियासोबत करार केला... Read more »

| नवी दिल्ली | देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण वाढीचं प्रमाण घटलं आहे. आतापर्यंत 71 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र जवळपास... Read more »

| मुंबई | ‘‘सहावी इयत्तेपासून कोडिंग अनिवार्य’ असे सांगणारी एक जाहिरात सध्या फेसबुक आणि इतर सोशल मीडिया व्यासपीठावर प्रचंड व्हायरल केली जात आहे. तसेच पालकांना कोडिंग शिकवण्यास भरीस घाले जात असून, हजारोंचे... Read more »

| मुंबई | राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारे पत्र लिहिले होते. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले असून,... Read more »

| मुंबई | मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावरून राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलांचे ऐकून हा अधोगतीला जाणारा निर्णय घेतला असे म्हंटले जात आहे. त्या... Read more »