स्वच्छ शहर सर्वेक्षणात पुन्हा नवी मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर, इतर शहरे आहेत या क्रमांकावर..!

| मुंबई | केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेत नवी मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई शहर स्वच्छ शहर सर्वेक्षणात सातवा क्रमांक पटकावत होतं. मात्र यंदा शहरानं तिसऱ्या क्रमांकावर... Read more »

खुशखबर : सरकारी कर्मचारी यांचे वय ६० वर्ष होणार..!

| मुंबई | राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्य सचिव संजय कुमार यांनी अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधींनी दिले आहे. अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधीं सोबत... Read more »

मोठी बातमी : सामान्यांच्या लालपरीचा आंतर जिल्हा प्रवास सुसाट..! सरकारकडून हिरवा कंदील..!

| मुंबई | ठाकरे सरकारकडून अनलॉकमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीला वाहतुकीची परवानगी मिळाली आहे. फक्त एसटी बसेसला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. आता... Read more »

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी कालबध्द कृती आराखडा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नामवंत अर्थतज्ज्ञ, संशोधक यांनी केलेल्या शिफारशींमुळे निश्चितच राज्याच्या विकास दरात वाढ होण्यास मदत होईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालबद्ध रितीने या शिफारशीवर... Read more »

स्थिर उत्पन्नसाठी एसटी महामंडळ लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार..!

| मुंबई | प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे... Read more »

पालक संघटना आक्रमक, परीक्षेदरम्यान मुलांना कोरोनाची बाथा झाली तर सरकार जबाबदार..!

| मुंबई | नॅशनल टेस्टिंग एजन्सी (राष्ट्रीय पात्रता परिषद) च्या ३ जुलैच्या परिपत्रकानुसार जेईई मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबर रोजी तर नीट यूजी परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार असल्याचे सोमवारी... Read more »

लॉक डाऊनच्या काळात मीडियाच्या माध्यमातून इतके गुन्हे दाखल, बीड मध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल..!

| मुंबई | लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ६०१ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस... Read more »

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर कायम ; राज्यात साडेदहा लाख लोक होम क्वारंटाईन -आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई | राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे... Read more »

मुंबई मनपाचे एक पाऊल पुढे ; आता गणपती विसर्जन करताना करावी लागणार ऑनलाईन नोंदणी

| मुंबई | मुंबईकरांना आपल्या जवळचे नैसर्गिक तसंच कृत्रिम विसर्जन स्थळही निवडता येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बुकिंगची व्यवस्था केली आहे. मात्र, हे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. याबाबत महापालिकेने व्यवस्था... Read more »

र. ग. कर्णिक यांना पद्य पुरस्कार मिळावा, सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी..!

| मुंबई | जगातील सर्वात मोठया लोकशाही गणराज्यतील आपण आज ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. दरम्यान सध्या आदित्य ठाकरे यांच्याकडे पद्य पुरस्कार समितीची धुरा सोपवण्यात आली आहे. त्या समितीची बैठक... Read more »