| मुंबई | कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखणारं किंवा या आजारावर हमखास लागू पडणारं कुठलही औषध अजून उपलब्ध झालेलं नाहीय. रशियातील विद्यापीठाने चाचण्या यशस्वी झाल्याचे जरी सांगितले असेल तरी ते औषध यायला... Read more »
| मुंबई | माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी आज मोठी आनंदाची बातमी दिली. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज... Read more »
| नवी दिल्ली / अक्षय कदम |राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षाविरोधात बंडांचे निशाण फडकावल्यानंतर सुरु झालेल्या राजकीय घडामोडी आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत. आज सकाळपासून दिल्लीत असूनही प्रसारमाध्यमांशी संवाद न... Read more »
| मुंबई / शैलेश परब | कोरोना महामारीचा कहर संबंध जगभरात सुरू आहे. या महामारी तून जगाला वाचविण्यासाठी यावरील लस बनविण्यासाठी संशोधकांनी कंबर कसली आहे. दरम्यान, या विषाणूवर लस बनवण्याचे काम जगभरातील... Read more »
| नवी दिल्ली /राजकीय प्रतिनिधी | तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील सत्तेवरून पायउतार व्हावं लागलेल्या काँग्रेससाठी राजस्थान नवी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. राजस्थानमधील सत्तेत राजकीय भूकंप येण्याचे संकेत निर्माण झाले आहेत.... Read more »
| मुंबई | सध्याचे कोरोनाचे संकट, महाविकास आघाडीचे सरकार , देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन चीनचे संकट, भाजपचे राजकारण, ढासळलेली अर्थव्यवस्था आदी अनेक गोष्टींवर सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा... Read more »
| कानपूर | उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आलं. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका... Read more »
| कानपूर |आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीत मारला गेला आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका... Read more »
| नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी | कोरोना विषाणूचा हवेतून प्रसार होत असल्याच्या पुराव्यांना नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. त्यामुळे मास्क घालणे सर्वांना अनिवार्य करायला हवे, असे कौन्सिल ऑफ साईन्टिफिक... Read more »
| नवी दिल्ली | भारतीय लष्कराकडून ८९ ऍप्स बॅन करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराने आपल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना ८९ ऍप्समधील सर्व ऍप डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. मेसेजिंग प्लॅटफॉर्म, वेब ब्राउझर,... Read more »