
| मुंबई | विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ३ आॅगस्टपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आहे. अधिवेशन लांब असल्याने राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या शिफारशी इतक्या लवकर केल्या जाणार नाहीत. शिफारशींवर अधिवेशनापूर्वी निर्णय घेणे राज्यपालांना बंधनकारक असते. कोरोना पार्श्वभूमीवर पुन्हा राज्यपाल-सरकार यांच्यात संघर्ष होऊ शकतो त्यामुळे निवड टाळली जाईल, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. या वेळी पक्षाचे नेते जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या मुळे पुन्हा एकदा राज्यपाल विरूद्ध महाविकास आघाडी सरकार असा वाद पेटण्याची शक्यता आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री