अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ग्रामविकास खात्यावर व्यक्त केली नाराजी

| पारनेर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामविकास विभागाच्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमायच्या निर्णयावर टीका करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. हे परिपत्रक म्हणजे ग्रामविकास विभागाने... Read more »

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये बंधित निधी प्राप्त

| मुंबई | राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला आहे. लवकरच हा निधी जिल्हा परिषदा, पंचायत... Read more »

आता उपसरपंच यांनाही मानधन..!

| मुंबई | राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले... Read more »

ऐका हो ऐका : पुढील आदेश येईपर्यंत ग्रामसभा स्थगित..!

| मुंबई | राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या बैठका सर्व आवश्यक... Read more »