रतन टाटांनी पुन्हा जिंकली ह्रदये, भारतरत्न मिळावा म्हणून लोकांनी सुरू केलेली मोहीम थांबवण्याची केली विनंती…

| मुंबई | टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी दीड हजार कोटीची मदत केली. टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे, ती त्यांच्या... Read more »

खुशखबर : आता भारतातच तयार होणार मोबाईल पार्ट, टाटाची एन्ट्री..!

| मुंबई | भारतात मोबाइल प्रोडक्शन करणाऱ्या काही कंपन्या आहेत, पण मोबाइल पार्ट्स अजूनही बाहेरुनच मागवावे लागतात. ही समस्याही आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा सन्स आता देशातच मोबाइलचे... Read more »

टाटा, अंबानी, अदानी, बिर्ला, महिंद्रा, बजाज यांना राम मंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण..!

| नवी दिल्ली | अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. यासाठी जवळपास ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आले... Read more »

महाराष्ट्र दिन विशेष – ही आहेत भारतरत्न प्राप्त महाराष्ट्राची नव रत्ने…!
नव रत्नांचा संक्षिप्त परिचय..!

भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते.... Read more »