हैदराबाद मुक्तिसंग्राम – जनतेचा संग्राम

१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतातील ५६५ संस्थाना पैकी ५६३ संस्थानिकांना भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्यासाठी माउंट बॅटन यानी मुभा दिली. जवळपास काही संस्थाने भारतात विलीन झालेले होते.... Read more »

एका झाशीच्या राणीची गोष्ट…

“मी माझी झाशी देणार नाही” असं सांगत १८५७ च्या ब्रिटिशांच्या विरुद्धच्या उठावात लढा देणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ह्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात एक रणशिंग फुंकले होते. त्यांच्या ह्या पराक्रमाने, शौर्याने भारताच्या त्या काळात... Read more »

संवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी

करी मनोरंजन जो मुलांचे । जडेल नाते प्रभुशी तयाचे।। या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या संस्काराचा नंदादीप असंख्य मुलांच्या यशस्वी जीवनाचा मार्ग उजळून टाकतो आहे आणि ज्यांनी मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र... Read more »

संपादकीय : हम आझाद है..!?

गुलामांना गुलामीची जाणीव जोपर्यंत होत नाही तो पर्यंत त्याला स्वातंत्र्याचा अर्थ कळत नाही. ज्याला ज्याला स्वातंत्र्याचा अर्थ समजला त्यांनी गुलामगिरीचं जोखड फेकून क्रांतीच्या मशाली पेटवल्या. त्या मशाली होत्या स्वत्वाच्या, समर्पणाच्या, त्यागाच्या आणि... Read more »

वाचा : काय आहे ऑगस्ट क्रांती दिन..!

देशभरात आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे. इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती. ८ ऑगस्ट १९४२ रोजी भारताला स्वातंत्र करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते.... Read more »