अंतिम वर्षाच्या परीक्षेत झालेल्या घोळांची चौकशी करा – युवासेना

| मुंबई | अंतिम वर्ष पदवी ऑनलाइन परीक्षेच्या आयोजनात झालेल्या घोळाची चौकशी करण्यासाठी शोध समिती समिती स्थापन करावी, दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेना प्रणित युवा सेनेच्या... Read more »

महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकलने प्रवासाची मुभा द्यावी – आमदार डॉ. मनीषा कायंदे

| मुंबई | उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील १०० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मुंबई व जवळच्या उपनगरात राहणाऱ्या... Read more »

विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार की त्यावर कोविड-१९ चा उल्लेख असणार, काय म्हणाले उदय सामंत..?

| मुंबई | पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. श्री. सामंत... Read more »

अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलमधून प्रवासाला मुभा..!

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अंतिम परीक्षा घेण्याबाबत नियोजन सुरू झाले आहे. परीक्षा सहज सोपी व तासाभराची त्यात MCQ पद्धतीची असल्याने विद्यार्थ्याना त्याचा जास्त दबाव देखील येणार नाही. त्या अंतिम वर्षाची... Read more »

ओपन बुक, एमसीक्यू, असाईनमेंट बेस या पैकी एका पर्यायाद्वारे होणार अंतिम वर्षाची परीक्षा, ३० ऑक्टोबर पर्यंत लागणार निकाल..!

| मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहे. लवकरच विद्यापीठ परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करणार आहे.... Read more »

अंतिम वर्षाच्या परीक्षा घरी बसूनच, या आहेत संभाव्य तारखा..!

| मुंबई | कोरोना संसर्गामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या रखडलेल्या परीक्षा येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याचा निर्णय झाला असून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी... Read more »

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी प्रथम, घरूनच परीक्षा देण्याच्या विविध पर्यायांवर काम सुरू..!

| मुंबई | अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्या नंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण... Read more »

बबड्याची सिरीयल पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा भूमिका समजून घेतली असती तर.. तुम्हालाही पटले असते – रोहित पवारांचा आशिष शेलार यांना टोला..!

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आता सर्व राज्यांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार हे स्पष्ट झालं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर भाजप आमदार... Read more »

राज्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून योग्य निर्णय घेईल – उदय सामंत..

| मुंबई | विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. न्यायालयानं महाराष्ट्र सरकार, युवासेना यांच्यासह विविध राज्यातील याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत परीक्षेशिवाय बढती देता येणार नाही,... Read more »

अंतिम वर्षाची परीक्षा होणार, महाराष्ट्र, ओडिशा व दिल्ली सरकारची याचिका फेटाळली..!

| नवी दिल्ली | विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला... Read more »