![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2021/10/IMG-20211001-WA0013.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारने देशातील सर्वसामान्यांना मोठा दणका दिला आहे. मोदी सरकारने नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) किमतीमध्ये तब्बल 62 टक्क्यांनी वाढ (hikes) केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या वाढणार आहेत.... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2021/06/20210611_163013.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| मुंबई / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला संबोधित करताना त्यावेळी चलनात असणाऱ्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मोदी सरकारद्वारे त्यावेळी... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2021/05/IMG-20210515-WA0020.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| मुंबई | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने काही मुद्दे उपस्थित केले होते. यामध्ये सोनिया... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2021/01/20210120_090411.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| मुंबई | रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/11/images-26.jpeg?resize=300%2C200&ssl=1)
| मुंबई | “समाजमाध्यमंध्ये BARC चे पूर्व प्रमुख पार्थो दास गुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांचे WhatsApp वरील चॅट व्हायरल झालेले आहेत. हे अत्यंत धक्कादायक असून त्यामधून टीआरपी घोटाळ्यामध्ये भारतीय... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/08/images-7.jpeg?resize=300%2C200&ssl=1)
| नवी दिल्ली | केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या प्रकरणात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने कृषी... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2021/01/images-2021-01-10T185639.570.jpeg?resize=300%2C200&ssl=1)
बळीराजाला पाताळात गाडणारे कपटी कायदे त्वरित रद्द करा, ह्या मागणीसाठी पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला लढा ऐतिहासिक आहे, देशव्यापी आहे. खऱ्या अर्थानं ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांसोबत सारा देश उभा... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2021/01/2021-01-08-11-38-53.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| नवी दिल्ली | केंद्र सरकारने सिव्हिल सर्विसेसच्या बाबतीत मोठे पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीर केडर रद्द करण्यात आला आहे. गुरुवारी केंद्र सरकारने याबाबत संबंधित आदेश जारी केला आहे. जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायदा... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2021/01/images-2021-01-05T193101.485.jpeg?resize=300%2C200&ssl=1)
| नवी दिल्ली | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. भारताने त्यांना २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुण्याचे निमंत्रण पाठवले होते. त्यांनी ते स्वीकारले होते. यानंतर... Read more »
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/12/IMG-20201228-WA0034.jpg?resize=300%2C200&ssl=1)
| नवी दिल्ली | सरकारला जे लोक आवडत नाहीत त्यांना दहशतवादी घोषीत केलं जाऊ शकतं तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाईही होऊ शकते, असं मत नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं आहे.... Read more »