परप्रांतियांना गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात – अजित पवार
रेल्वे मंत्र्यांकडे केली पत्रातून मागणी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल. | मुंबई | राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, यानंतर महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी परतण्यासाठी... Read more »