मार्च २०२१ पर्यंत पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण होणार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुराव्यामुळे कामाला गती..!

| कल्याण | कल्याण-ठाणे दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम येत्या मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. या कामासाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार डॉ.... Read more »

आता ट्रेन ला ३० जूनपर्यंत थांबा..! तिकिटे रद्द..!

| नवी दिल्ली | देशात सामान्य रेल्वे सेवा सध्या तरी सुरु करण्यात येणार नाही. रेल्वेने ३० जून किंवा त्याआधी प्रवास करण्यासाठी बुक केलेली सर्व तिकीटं कॅन्सल केली आहेत. रेल्वने याआधी १७ मेपर्यंत... Read more »

काही मिनिटात रेल्वेची बक्कळ कमाई..!

| नवी दिल्ली | कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात जवळपास महिन्याभराहून अधिक काळासाठी ठप्प असणारी भारतीय रेल्वे सेवा पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने सुरु होण्याच्या रुळावर आली आहे. खुद्द रेल्वेमंत्री आणि... Read more »