शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय त्वरित साठ वर्षे करावे, अन्यथा राज्यातील १७ लक्ष कर्मचारी तीव्र आंदोलन करतील – अविनाश दौंड

| मुंबई | २-४ दिवसांपूर्वी समोर आलेल्या खटुआ समितीच्या अहवालाने शासकीय कर्मचारी संघटनांमध्ये खळखळ सुरू आहे. त्या अहवालाचा सर्वत्र निषेध केला जात आहे. यातच बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने देखील निषेध केला... Read more »

सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय ५८ वर्षच राहणार, खटुआ समितीचा अहवाल माहितीच्या आधिकरात उघड..!

| मुंबई | शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय हे ५८ वरून ६० वर्षे करण्याच्या विचारात शासन होते. परंतु यासाठी नेमलेल्या बी. सी. खटुआ समितीने स्पष्टपणे नकार दिला आहे. उलट सध्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे... Read more »