ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी आणि शहरी क्षेत्रातील ८ वी ते १२ वीचे वर्ग ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणार ; जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली शाळा सुरू करण्यास मान्यता..

| ठाणे | राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबर २०२१ पासून करण्यास आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर... Read more »

राज्यातील ग्रामसेवक मेटाकुटीला; विविध विभागाच्या कामांची विभागणी करा- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे प्रसिध्दी प्रमुख अमीर शेख यांची सरकारकडे मागणी..

| पुणे / महादेव बंडगर | ग्रामविकास विभागाच्या सर्व योजना गावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणारे गावपातळीवरील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून काम करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी... Read more »

सर्वत्र ग्रामीण भागात अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध वाटप होणार..!
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा..!

| मुंबई | कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊ प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील सुमारे पाच कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन... Read more »