सीमा लढ्यातील हुतात्मे स्व.मारुती बेंन्नाळकर यांच्या वारसांना सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आर्थिक मदत..

ठळक मुद्दे : ✓ डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून केली मदत..✓ सोबतच महिनाभराचा शिधा केला सुपूर्द✓ सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार – शिंदे यांची ग्वाही | बेळगाव | संयुक्त महाराष्ट्राच्या... Read more »

जागर इतिहासाचा : महाराष्ट्र व कर्नाटक सीमा वाद नक्की आहे काय.? वाचा..!

तीन-चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शपथपत्रात “बेळगाव हा कर्नाटकचाच भाग राहील” असे नमूद करून महाराष्ट्र राज्य सरकारच्या आणि त्याहून महत्वाचं गेल्या ६२ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तोंडाला परत एकदा... Read more »

… म्हणून संपूर्ण मंत्रीमंडळ काळी फित लावून करणार कामकाज..!

| मुंबई | भाषावार प्रांतरचना होऊन मराठी भाषिकबहुल भाग बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर , भालकी यासहित ८६५ गावे अन्यायकारक पद्धतीने कर्नाटकात समाविष्ट केल्याविरोधात सीमाभागात एक नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो.... Read more »

माणूस मरो..भाजपा जगो..!

माझा देवावर विश्वास नाही. म्हणजे मग अर्थातच भूत असो, सैतान असो यांच्यावरही विश्वास नाही. पण अलीकडे मात्र ५० टक्के विश्वास बसायला लागला..! याचा अर्थ मी देवावर ५० टक्के विश्वास ठेवायला लागलो असं... Read more »

कन्नड संघटनांच्या पिरणवाडी गावातील कृत्यावरून सीमा भागात संघर्ष पेटला, मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून नोंदवला तीव्र निषेध..!

| बेळगाव | महाराष्ट्र – कर्नाटक सीमारेषेवर पुन्हा एकदा पुतळ्यावरून वाद पेटला आहे. येथील पिरणवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. यामुळे येथील मराठी भाषिक रस्त्यावर... Read more »