इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन..

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांचे काल २३ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या कन्या हौसाक्का... Read more »

हैदराबाद मुक्तिसंग्राम – जनतेचा संग्राम

१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतातील ५६५ संस्थाना पैकी ५६३ संस्थानिकांना भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्यासाठी माउंट बॅटन यानी मुभा दिली. जवळपास काही संस्थाने भारतात विलीन झालेले होते.... Read more »

संवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी

करी मनोरंजन जो मुलांचे । जडेल नाते प्रभुशी तयाचे।। या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या संस्काराचा नंदादीप असंख्य मुलांच्या यशस्वी जीवनाचा मार्ग उजळून टाकतो आहे आणि ज्यांनी मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र... Read more »

घ्या जाणून : १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय दिन साजरा करताना त्यामध्ये हा असतो फरक..!

आपण कधी यावर लक्ष दिले आहेत का की प्रजासत्ताक दिन ( २६ जानेवारी) आणि स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) रोजी झेंडा फडकवण्यात काय फरक आहे ते? तर चला जाणून घ्या या दोन्ही दिवशी... Read more »

महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती , असेच म्हणावे लागेल – सामना
सामनातून राऊतांनी भाजपला सोलपटले..!

| मुंबई | ‘ पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉकडाउन काळात जे... Read more »