विशेष लेख : टर्म इन्शुरन्स प्लॅन का महत्वाचा..?

टर्म इन्शुरन्स प्लान हा लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचा एक महत्वाचा भाग ठरतो. ज्याद्वारे एका विशिष्ट कालावधीसाठी पॉलिसी धारकाला प्रीमीयम भरावा लागतो. हा प्लान अकाली किंवा अकस्मात मृत्यूसाठी उपयोगाचा ठरतो. या पॉलिसीच्या कालावधी दरम्यान... Read more »

अन्वयार्थ : कर्मचारी संघटनेची नवी नांदी – पेन्शनच आंदोलन ट्विटरवर..!

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे जगापुढे, देशापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या. कोरोना काळात परिस्थिती कशीही असो या बिकट परिस्थितीत देशाला सावरत आहेत ते शासकीय कर्मचारी. लाॅकडाऊनमुळे संपूर्ण देशवासी... Read more »

अर्थव्यवस्था पुनर्जिवित करण्यासाठी खर्च करणे हा सर्वात सोपा उपाय..
नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांचा राहुल गांधी यांच्या समवेतच्या संवादात उच्चार..!

| मुंबई | करोनामुळे रखडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने देशातील मोठ्या लोकसंख्येपर्यंत आर्थिक मदत पोहोचवणं गरजेचं असल्याचं मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी माडंलं आहे. गरीबांना तसंच... Read more »

#ConvertNPStoGPF मोहिमेला अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा ट्विटरद्वारे पाठिंबा.
मोहिमअंतर्गत लाखाहून अधिक ट्विटचा पाऊस..!

रघुराम राजन यांचे समर्थनार्थ ट्विट..!       कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा सर्वात महत्वाची असून एनपीएस मध्ये ती नाही. त्यामुळे तिच्यातील गोंधळ कायम असल्याचे म्हणत आरबीआयचे माजी गव्हर्नर व जेष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन... Read more »