शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे तातडीने लक्ष द्या, शरद पवारांचे मोदींना पत्र..!

| मुंबई | कोरोना आणि लॉकडाउन यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे यातून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही आवश्यक पावलं उचलावीत अश्या आशयाचे पत्र शरद पवार यांनी मोदींना लिहले आहे. शेतकऱ्यांना... Read more »

सोने तारण योजना तर वाजपेयींच्या काळातील..!
भक्त मीडियाने बोलण्याचा विपर्यास केला - पृथ्वीराज चव्हाण

| मुंबई | कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना आत्मनिर्भरतेसाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश... Read more »

२० लाख कोटींच्या पोतडीत आहे काय..?

| नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. भारताच्या विकास आणि वृद्धीसाठी आवश्यक असणारं व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्याचं अर्थमंत्री निर्मला... Read more »

मोदींना पैचान कोण.? दाढी कुठे कोरली..? असे नानाविध टोमणे..!
कालचे मोदींचे भाषण प्रचंड ट्रोल..!

| मुंबई | देशाची अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. आर्थिक सुधारणा वेगाने लागू करण्यात येतील आणि लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे स्वरूप नवे असेल,... Read more »

अर्थव्यवस्था पुनर्जिवित करण्यासाठी खर्च करणे हा सर्वात सोपा उपाय..
नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांचा राहुल गांधी यांच्या समवेतच्या संवादात उच्चार..!

| मुंबई | करोनामुळे रखडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने देशातील मोठ्या लोकसंख्येपर्यंत आर्थिक मदत पोहोचवणं गरजेचं असल्याचं मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी माडंलं आहे. गरीबांना तसंच... Read more »