
| नागपूर | १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची भेट महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश... Read more »

| मुंबई | पर्यटनासाठी प्रशासनाने मनाई तथा प्रतिबंधित केलेली स्थळे वगळून इतर ठिकाणी यात्रा आयोजकांनी (टूर ऑपरेटर्स) घ्यावयाच्या दक्षतांबाबत आदर्श कार्यप्रणाली (SOP) जारी करण्यात आली आहे. ती अशी Read more »

| मुंबई | उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय... Read more »

| मुंबई | ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना नळजोडणी देण्याची १०० दिवसांची विशेष मोहीम दि. २ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम यशस्वी करून अंगणवाडी आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना पिण्यासाठी,... Read more »

| दिल्ली | महाराष्ट्रातून मुंबई येथील दोन स्टार्टअपनी सर्वोत्तम कामगिरी करत मानाचा ‘राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार’ पटकाविला आहे. आरोग्य सेवा श्रेणीमध्ये ‘वेल्दी थेरपेटिक्स प्रायव्हेट लिमीटेड’ आणि नागरी सेवा श्रेणीमध्ये ‘तरलटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमीटेड’ला... Read more »

| मुंबई | राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी... Read more »

| मुंबई | अंतिम वर्ष पदवी ऑनलाइन परीक्षेच्या आयोजनात झालेल्या घोळाची चौकशी करण्यासाठी शोध समिती समिती स्थापन करावी, दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेना प्रणित युवा सेनेच्या... Read more »

| मुंबई | मुंबई येथील वरळी किल्ला सुशोभीकरण व संवर्धनाबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. मुंबई महापालिका, राज्य पुरातत्व संचालनालय आणि पर्यटन विभाग यांच्यामार्फत यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात... Read more »

| मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला साडेतीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. मात्र, त्याच्या मृत्यूवरून सुरू असलेला वाद अजूनही कमी झालेला नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला... Read more »

| मुंबई | सलग दोन दिवस महाराष्ट्रात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी १५ हजारपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशातही ५५ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. ही... Read more »