
| ठाणे | कोणत्याही संकट काळात पुढे येऊन काम तडीस नेण्यासाठी शिवसैनिक नेहमीच अग्रेसर असतात. कोरोना संकटकाळात देखील जनसामान्यांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करण्यात शिवसेना पक्ष आघाडीवर आहे. त्यातून अनेक शिवसेनेचे... Read more »

| मुंबई | प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय... Read more »

| मुंबई | महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या... Read more »

| मुंबई | देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जातोय. अशाच विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा मुद्दा गाजताना दिसतोय. आदित्य ठाकरे प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांची बाजू मांडताना दिसत आहेत. सध्या नीट आणि... Read more »

| मुंबई | आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास किं वा कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले होते. मात्र असे असूनही राज्यात अटी सध्या तरी अटी शिथिल होणार नसल्याचे दिसत आहे.... Read more »

| मुंबई | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा- २०१९ मध्ये महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या उमेदवारांचा महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी... Read more »

| नवी दिल्ली | समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणार्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या गुणांचा यथोचित या उद्देशाने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांतील शिक्षकांना पुरस्कार देण्याची योजना... Read more »

| मुंबई | कालपासून राज्य सरकारने राज्यभर एसटी सेवा केली आहे, ही सेवा करताना , एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, खासगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना ई-पास अजूनही बंधनकारक... Read more »

| मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाला पालिका महासभेत मंजुरी देण्यात आली. ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. त्यात अडीच हजार कोटींच्या खर्चाला कात्री लावण्यात आल्याचे समजते. टाळेबंदीपूर्वी... Read more »

| मुंबई | कोरोना व्हायरसबाबत जनजागृती व्हावी, म्हणून मागच्या ५ महिन्यांपासून फोनवर कॉल करण्याआधी कॉलर ट्यून वाजत आहे. पण ही कॉलर ट्यून आता बंद करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. कोरोना... Read more »