
एकट्या मुंबईत 19541 चाचण्या.. केरळ, तामिळनाडू, दिल्ली या महत्त्वाच्या बाधीत राज्यांपेक्षा मुंबईत अधिकच्या चाचण्या.. मुंबई महापालिका दक्षिण कोरिया कडून घेणार रॅपिड टेस्ट किट.. मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत आहे. कोरोनाचा... Read more »

कर्नाटकातील भाजप आमदाराने धूमधडाक्यात केले लग्न, दुसऱ्या भाजप आमदाराची बिर्याणी पार्टी याचे लोन महाराष्ट्रात.. पनवेल महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकाची जंगी बर्थडे पार्टी अटक होऊनही, नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी पनवेल : देशभरात लॉकडाऊन... Read more »

मुंबई : शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून परवानगी पत्र मिळणं अशक्य असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. वाधवान प्रकरणावर किरीट सोमय्या यांचा पवार परिवारावर घणाघात केला आहे.... Read more »

मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा झपाट्याने वाढणारी संख्या चिंतेचा विषय बनली आहे. मुंबईतील अनेक भाग कोरोना हॉटस्पॉटही घोषित करण्यात आले आहे. मात्र मुंबई कोरोना संसर्ग वेगाने होण्याचं नेमकं कारण काय असेल याची... Read more »

मुंबई : कोरोनाचे संकट पाहता विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही अशी परिस्थिती आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत, त्यापैकी एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज... Read more »

मुंबई : देशभरात करोनाचा फैलाव वाढतो आहे. अशातच दिल्लीतल्या निजामुद्दीन मध्ये तबलिगी जमातचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आता याच सगळ्या प्रकरणावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल... Read more »

ठाणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर सरकारच्या मार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या लाईव्ह संबोधनात त्यांनीही आरोग्य क्षेत्राशी संबंधित, प्रशिक्षित लोकांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन... Read more »

मुंबई : राज्यात विशेषत: मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील अनेक परिसर सील करण्यात आहे. वरळी, धारावी हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या... Read more »

मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारकडून देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलय. तसेच कोणीही अत्यावश्यक कारणशिवाय घर बाहेर पडू नये असे आवाहन केलं आहे. परतू नागरिक काहींना काही कारण काढून घर बाहेर... Read more »

मुंबई : अत्यावश्यक सेवा नसलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास पगार कापला जाणार, अशा इशारा मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिला आहे. त्यामुळे किमान स्वत:ची 50 टक्के उपस्थिती राखण्यासाठी बिगर अत्यावश्यक... Read more »