आशिष कुडके :- हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी... Read more »
आशिष कुडके :- टिळक भवन :- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाज घटकांशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना न्याय देण्याचा... Read more »
आशिष कुडके :- अहमदनगर : महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई (सर करणे ही ट्रॅकर्ससाठी खूप आनंदाची गोष्ट असते. हिवाळा, उन्हाळा असो किंवा पावसाळा तिन्ही ऋतुंमध्ये ट्रेकर्सची पावलं भटकंतीसाठी फिरत असतात. गड-किल्ल्यांवरुन दिसणारे निसर्गाचे... Read more »
• सन २०१८-१९ ते २०२०-२१या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी ७४ पुरस्कार्थींची निवड• पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात १२ जून रोजी पुरस्कार वितरण… | ठाणे | कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’तर्फे... Read more »
| मुंबई | हेलपिंग हँड वेलफेअर सोसायटी या संस्थेतर्फे नवरत्न सन्मान सोहळा २०२२ या सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशन (H.S.M.O) ला सामाजिक... Read more »
| मुंबई | एकीकडे मुंबईसह राज्यभरात मराठी वाचवा मोहिम सुरु असताना अनेक ठिकाणच्या दुकानावरील पाट्या मात्र मराठीत नसायच्या. राज्यातील सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. पण त्याची... Read more »
| दैनिक लोकशक्ती ऑनलाइन / ठाणे | स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतीस्थळ, शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसंच तूळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास... Read more »
| मुंबई | राज्य शासनात १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनेला कडाडून विरोध करत सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत शासकीय कर्मचाऱ्यांनी २२... Read more »
| मुंबई | राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून महाराष्ट्र शासनाने परिभाषित अंशदान पेन्शन योजना डी सी पी एस (DCPS) लागू केले सन 2015 पासून या योजनेचे रूपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत... Read more »
| मुंबई | १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या नवीन अंशदायी पेन्शन योजना योजना रद्द करावी या एकाच मागणीसाठी राज्यातील १२ लक्ष सरकारी कर्मचारी शुक्रवार दिनांक २९... Read more »