रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, पहा काय सांगत आहेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष..!

| मुंबई | एवढ्यात तरी भारतीय रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर सुरू करता येणार नाही असं रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे सध्या रेल्वेसेवा देशभरातच मर्यादित स्वरुपात सुरू आहे.... Read more »

भारतात लवकरच टोल मुक्ती..!

| नवी दिल्ली | देशभरात वाहनांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या दोन वर्षात भारताला टोल नाकामुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने ग्लोबल पोजिशनिंग... Read more »

PM केअर फंडात पाकिस्तानातून देणगी..?

| नवी दिल्ली | काँग्रेसने पुन्हा एकदा पीएम केअर्स फंडवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. बुधवारी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय दूतावासाकडून आलेल्या देणगीदारांच्या पावतीवरून... Read more »

या अधिवेशनात ही आहेत मंजूर झालेली ९ विधेयके..!

| मुंबई | दोन दिवसांचे अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनात विधिमंडळात ९ विधेयके मंजूर झाली. ही आहेत ती विधेयके : ✓ सन 2020 चे विधानसभा विधेयत क्रं-54- महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन... Read more »

या राज्यातील पुरुष पितात सर्वात कमी दारू, तर या राज्यातील स्त्रिया पितात जास्त दारू..!

| नवी दिल्ली | बिहारचे पुरुष दारु पिण्यात देशात सर्वात पुढे आहेत. बिहारमध्ये दारुबंदी असली तरी देखील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२० चा अहवाल हेच सांगत आहे. दारू रिचवण्यात तेलंगणही गोव्याच्या पुढेच... Read more »

कांजूरमार्ग च्या जमिनाला बाप नाही, दिल्लीच्या मिठाची महाराष्ट्राला गरज नाही – सामना..!

| मुंबई | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन महाविकास आघाडी आणि विरोधकांमधील संघर्ष वाढत चालला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी कांजूरमार्गला मेट्रो कारशेड हलवण्यावरुन आक्षेप घेत अनेक दावे केले ज्यामुळे गोंधळ उडाला. दरम्यान... Read more »

कंगना विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल..!

| मुंबई | टॉप्स ग्रुप (सिक्युरिटी) कंपनीचे प्रमुख राहुल नंदा यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणा-या सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. एकीकडे प्रताप सरनाईक यांची... Read more »

RTGS सुविधेत हा होतोय महत्वाचा बदल , घ्या जाणून..!

| मुंबई | रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम (RTGS) सुविधाच्या नियमांत 14 डिसेंबरपासून बदल होणार आहेत. रात्री 12.30 वाजल्यापासून आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास RTGS सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरबीआयने... Read more »

‘ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यावर राग येत नाही, मग शुद्रांना शूद्र म्हटल्यावर राग का येतो? ; भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा बरळल्या..!

| भोपाळ | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या सिहोर येथील एका कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत वक्तव्य केले... Read more »

मोदींच्या समर्थनार्थ IRCTC चे तब्बल २ कोटी ईमेल, पाठवली मोदींनी शीख समुदायासाठी केलेल्या कामाची पुस्तिका..!

| नवी दिल्ली | देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण अद्यापही तापलेलं आहे. यादरम्यान आयआरसीटीसीकडून जवळपास दोन कोटी ईमेल पाठवण्यात आले आहेत. ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत हे ईमेल... Read more »