कोरोनाची लस हवी आहे, करा असे रजिस्ट्रेशन..!

| नवी दिल्ली | Co-WIN Registrations (Co-WIN) अॅपमध्ये आलेल्या काही अडचणी दूर केल्यानंतर सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना लसीकरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती दिली. ज्यामध्ये कोरोना लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रीया आणि इतरही काही गोष्टी... Read more »

वैधानिक मंडळांच्या नियुक्तीवरून गदारोळ, अजित दादांनी दिले स्पष्ट उत्तर

| मुंबई | विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मंडळावरील नियुक्त्यांसंदर्भात आक्रमक चर्चा झाल्यानंतर... Read more »

सोयीनुसार वेळ ठेवून देखील मराठा आरक्षण संबंधी बैठकीस केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर..

| मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर राहिले. केंद्र सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप होऊ नये म्हणून ते बैठकीला आले नाहीत, असा... Read more »

सीताराम कुंटे राज्याचे नवे मुख्य सचिव…! परदेशी यांच्या ऐवजी कुंटे ना पसंती..!

| मुंबई | राज्यातील नोकरशाहीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत. सीताराम कुंटे यांना राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यालयानं ट्विटरवरून ही माहिती दिलीय. राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी... Read more »

आदिवासी/ पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पेसा क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या एकस्तरसह वरिष्ठ वेतनश्रेणी कायमला व वेतन वसुलीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगीती..!

| नाशिक | 6 ऑगस्ट 2002 च्या शासननिर्णयात आदिवासी पेसा क्षेत्रात कार्यरत असेपर्यत कर्मचार्यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू असल्याबाबत तरतुद आहे.या निर्णयाचा लाभ राज्यातील ठाणे, पालघर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यात दिला जातो मात्र नाशिक... Read more »

कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन रोखलेल्या आंध्र प्रदेश सरकारला न्यायालयाचा झटका, ६ % व्याजाने वेतन देण्याचे आदेश..!

| नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंबंधी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन रोखू शकत नाही. तसेच पेन्शन आणि वेतन देण्यास उशीर होत असल्यास सरकारने त्यावर योग्य व्याज... Read more »

स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार शाळांबाबत निर्णय घ्यावा – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

| मुंबई | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचे तर काही जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हा शाळा चालू करण्यात आल्या होत्या. मात्र आता... Read more »

कोरोनाचा विस्फोट होतोय..? एकच शाळेतील २२९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण..!

| वाशिम | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातील एका आदिवासी निवासी शाळेमधील 229 विद्यार्थ्यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काल लातूरमधील एका शाळेत तब्बल... Read more »

नवलच : आमदार भाजपचे आणि त्यांच्या कंपनीचा ५ कोटींचा निधी राष्ट्रवादीला..

| मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच चांदी झाली आहे. राज्यात सत्तेतील महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली आहेच पण राष्ट्रवादीच्या गंगाजळीत पाच पटीने वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर... Read more »

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम मंदिर उभारणीसाठी ५ लाखांची देणगी…

| डोंबिवली | समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान व स्वप्न असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा ऐतिहासिक क्षण जवळ येत असून राममंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा, अशी देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. कल्याणचे... Read more »