अजित दादा हे बरं नव्हे, अजित दादांच्या सोशल मीडियासाठी ६ कोटी..?

| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी सोशल मीडियाकडे (Social media) मोर्चा वळवला आहे. यासाठीच अजित पवार यांच्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (Directorate General... Read more »

नितेश राणे हा बेडूक आहे, कोंबडी चोर देखील – संजय गायकवाड

| बुलडाणा | शिवसेना आमदार संजय गायकवाड हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू सोडण्याची टीका केल्यानंतर राज्यात एकदम प्रकाशझोतात आले आहे. त्यातून शिवसेना आणि भाजप यांच्यात बुलढाण्यात रस्त्यावरील लढाई... Read more »

तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय हे सरकार..

| सोलापूर | सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, अशी गर्जना करणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लोकगायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांनी गाण्यातून टोला हाणला. ‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या... Read more »

फडणवीसांना अफजलखान चावला का ?

कोरोना अचानक चायना मध्ये कसा काय उपटला ? ह्या प्रश्नाचं उत्तर जसं जगात कुणालाही देता येणार नाही, तसचं अलीकडे फडणवीसांना नेमकं काय झालं ? याचंही उत्तर अख्ख्या ब्रम्हांडात कुणी देवू शकणार नाही.... Read more »

विशेष : देवेंद्र फडणवीस साहेब, दाखवून द्या फडणवीस पॅटर्न..!

प्रति,देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या लाडक्या विदर्भातील आपले स्वतःचे शहर नागपूर तुमच्या हातात आहे,भाजपची सत्ता आहे, बाकी जिथे जिथे तुमची सत्ता आहे, वर्चस्व आहे ते नंतर बघू, आज घडीला नागपूरमध्ये ४० हजार ॲक्टिव... Read more »

टीका करणे सोपे आहे, पण उद्धव ठाकरे होणे अवघड आहे – जितेंद्र आव्हाड

| मुंबई | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विरोधकांकडून सतत टीकेचे लक्ष्य बनलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठराखण केली आहे. टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे... Read more »

नाणार प्रकरणावरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, प्रकल्प गमावू नये अशी घातली साद..!

| मुंबई | नाणारचा रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावू नये अशी विनंती नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. प्रकल्प गमावणं... Read more »

वैधानिक मंडळांच्या नियुक्तीवरून गदारोळ, अजित दादांनी दिले स्पष्ट उत्तर

| मुंबई | विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मंडळावरील नियुक्त्यांसंदर्भात आक्रमक चर्चा झाल्यानंतर... Read more »

नवी मुंबईत १००१% सत्ता परिवर्तन होणार , ही काळ्या दगडावरची रेघ आहे – सुप्रिया सुळे

| नवी मुंबई |आगामी नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तुन होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात... Read more »

ॲड.धनश्री राजाभाऊ खटके यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

| सोलापूर / महेश देशमुख | तांबवे टें ता. माढा येथील अ‍ॅड.धनश्री राजाभाऊ खटके यांची सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. सोलापूर जिल्हा भारतीय जनता... Read more »