मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ‘ या ‘ ही निकालात मंत्री एकनाथ शिंदे प्रथम वर्गातच..!

| मुंबई | शिक्षण घेण्यासाठी वय कधीच अडचण ठरत नाही, असे म्हटले जाते. इच्छाशक्ती असल्यास, व्यक्ती कोणत्याही वयात आपले शिक्षण पुर्ण करण्याचे स्वप्न पुर्ण करू शकते. याचेच उदाहरण राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे... Read more »

विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार की त्यावर कोविड-१९ चा उल्लेख असणार, काय म्हणाले उदय सामंत..?

| मुंबई | पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. श्री. सामंत... Read more »

वाचा : मुंबई विद्यापीठाची अंतिम परीक्षा अशी होणार..!

| मुंबई | मुंबई विद्यापीठाने पदवी परीक्षांबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. पदवी परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याचा पॅटर्न विद्यापीठाने दिला असून संलग्न महाविद्यालयांनी त्यानुसार परीक्षा घ्यायच्या आहेत. परीक्षा कधी, गुण किती..?... Read more »

अंतिम वर्षाची परीक्षा होणार, महाराष्ट्र, ओडिशा व दिल्ली सरकारची याचिका फेटाळली..!

| नवी दिल्ली | विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला... Read more »

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये शिवसेनेची लाट..! भगवे आमचे रक्त तळपते तख्त हिँदवी बाणा, प्रचंड हिट..!

| मुंबई | एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घ्या. त्यासाठी नेमकी परीक्षापद्धती आणि वेळापत्रक निश्चित करण्यासाठी विविध पर्याय पडताळून पाहवेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शनिवारी... Read more »

ठरलं..! फक्त अंतिम वर्षाची परीक्षा होणार..!

| मुंबई | कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता पदवीच्या परीक्षांबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री... Read more »