एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…!

सुमारे १४/१५ वर्षा पूर्वीची गोष्ट. आझाद मैदानावरील मुंबई पत्रकार संघाच्या हॉल मध्ये लोकजागरची मीटिंग झाली. विषय होता, ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी का नाही ?’ मीटिंग छान झाली. अल्पसंख्यांक समुदायाचे जेष्ठ नेते इस्माईल बाटलीवाला... Read more »

केंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ

| कोल्हापूर | ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा आरक्षण प्रश्नी भाष्य केले आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण असल्याने राज्याचा अधिकार राहिलेला नाही. मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे अधिवेशन बोलावण्यापेक्षा लवकरच पंतप्रधानांना मी विनंती... Read more »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..!

| नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री... Read more »

मराठा समाजाच्या सरसकट ओबीसी समावेशासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड लढा उभारणार..!

| महेश देशमुख / सोलापूर | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर त्यांचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकल्याने आता मराठा समाजाचा सरसट ओबीसीमध्ये समावेश... Read more »

मराठा समाजाचे आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचे कलम १४ वर बोट..!

| मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने लढा दिला होता. आज आरक्षणाच्या निर्णय बाजूने लागेल अशी अपेक्षा होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने कायदेशीररित्या असा निर्णय घेता येणार नाही, असं... Read more »

सोयीनुसार वेळ ठेवून देखील मराठा आरक्षण संबंधी बैठकीस केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर..

| मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर राहिले. केंद्र सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप होऊ नये म्हणून ते बैठकीला आले नाहीत, असा... Read more »

शेतकरी आंदोलनात सहभागी होणार – शरद पवार

| मुंबई | राज्य शासनाने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे, असे नारायण राणे यांनी म्हणत राज्य शासनाला हिणवले होते. त्यावर शरद पवार यांनी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे... Read more »

“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”

मानवी क्षमतांच्या पलीकडे जाऊन जेव्हा राष्ट्रसेवेत कर्तव्य बजावले जातात तेव्हा घडलेल्या सत्यघटना देखील एखाद्या मोठ्या लेखकाच्या कल्पनाविलासाला लाजवतील अशा असतात. प्रसंग होता १९७१ च्या भारत-पाकिस्तान (बांग्लादेश निर्मिती) युद्धातला. मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट... Read more »

आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक संपन्न, हे घेतले ठराव..!

| मुंबई | मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राची आज (10 जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानात राज्यस्तरीय सभा झाली. यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख समन्वयकांनी मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर काही महत्त्वाचे ठराव संमत केले आहेत.... Read more »

पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहविभागाने पोलीस भरतीचा GR केला रद्द..!

| मुंबई | महाविकास आघाडी सरकारने विरोधानंतर पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर अखेर रद्द केला आहे. मराठा संघटनांच्या विरोधानंतर राज्य सरकारवर जीआर मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र, पोलीस भरतीत SEBC विद्यार्थ्यांना EWSचा... Read more »