महाराष्ट्र अंधारात जाणार? कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..!

| मुंबई | देशात कोळशाची कमतरता असून याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट कोशळ्याअभावी बंद करण्यात आले आहेत. वीजतूट भरुन काढण्यासाठी कोयना... Read more »

धक्कादायक : तब्बल ९८ लाख ग्राहकांनी गेल्या सात महिन्यांत वीज बिलाची एक दमडीही भरली नाही..!

| मुंबई | जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं. यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं. पण या लॉकडाऊनचा आर्थिक फटका बसला आहे. महावितरणच्या तब्बल ९८ लाख ग्राहकांनी गेल्या सात महिन्यांत वीज बिलाची एक... Read more »

शरद पवारच सरकार चालवतात, राज ठाकरेंच्या राज्यपाल भेटीवरून चंद्रकांत पाटलांचा उध्दव ठाकरे यांना टोला..!

| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वीजबिलांसंदर्भात झालेल्या या बैठकीत राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचा... Read more »

ग्राहकांना एक पैशाचा ही भुर्दंड नाही; शंका निरसन करण्यासाठी सर्वत्र तक्रार निवारण केंद्र सुरू

| मुंबई | जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले... Read more »

मनसेचा महावितरणला शॉक..!

| कल्याण | कोरोना महामारीच्या काळात सरकारने टाळेबंदी जाहीर केली होती. मागील ३ महिन्यात महावितरणच्या ग्राहकांना सरासरी विद्युत देयकाची रक्कम असलेली बिलं येत होती, मात्र आता महावितरणने ग्राहकांना भरमसाठ रक्कम असलेली विद्युत... Read more »

वीज बिलासंबंधी घेण्यात आला ‘ हा ‘ निर्णय..!
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती..!

मार्च आणि एप्रिल महिन्याचं वीजबिल भरण्यास मुदतवाढ.. स्वतःच मीटर रीडिंग पाठवण्याचं आवाहन.. ज्या ग्राहकांकडे रिडींग उपलब्ध नसेल त्या ग्राहकांना मागच्या काही महिन्याच्या सरासरीनुसार ते आकारण्यात येईल. मुंबई/ प्रतिनिधी  :  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉक... Read more »