मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करू यात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्वाची नाही तर भक्ती महत्वाची आहे. मूर्ती ४ फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव... Read more »

अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार तर संजय कुमार मुख्य सचिव..!

| मुंबई | सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून १ जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात ६०३ क्रमांकाचे दालन... Read more »

उध्दव ठाकरेंनी मोडले चिनी कंपन्यांसोबतचे करार, देशहिताला प्राधान्य

| मुंबई | चीनने विश्वासघात करत लडाखमधील गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. याचदिवशी महाराष्ट्र सरकारने चीनची सर्वात मोठी वाहन कंपनी ग्रेट वॉल मोटर्ससोबत... Read more »

कोरोना संकटामुळे गणेश उत्सवात योग्य नियोजन करा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | कोरोना विषाणुच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच यंदाचा उत्सव मर्यादित स्वरुपात... Read more »

शिवभोजन थाळीने ८८ लाखाहून अधिक गरजवंतांचे भरले पोट..!

| मुंबई | राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. #मंत्रिमंडळनिर्णय#शिवभोजन योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने... Read more »

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री चर्चा – चर्चिले हे मुद्दे..!

| मुंबई | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधत काही महत्त्वाचे मुद्दे दिल्ली दरबारी मांडले. ज्यामध्ये त्यांनी राज्याची एकंदर परिस्थिती आणि ‘पुन:श्च हरिओम’चे राज्यातील चित्र... Read more »

उध्दव ठाकरे यांच्या सासऱ्यांचे निधन..!

| मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. माधव पाटणकर यांनी मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा... Read more »

मुख्यमंत्र्यांची आगळी बैठक , प्रभावी सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांशी चर्चा..!

| मुंबई | राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी करून देण्याचे ठरविले आहे त्याचे स्वागत असून उद्योग-व्यवसाय-कृषी क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी आणखीही निवृत्त अधिकाऱ्यांनी... Read more »

अन्यथा पुन्हा लॉक डाऊन करावे लागेल..!

| मुंबई | महाराष्ट्रात अनलॉक १ करण्यात आलं आहे. अनलॉकमध्ये अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अनलॉक होताच रस्त्यांवर, बाजारात लोकांची मोठी गर्दी होताना दिसतेय.... Read more »

पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले..! ही आहे नवीन तारीख..!

| मुंबई | महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा या परिस्थितीत पावसाळी अधिवेशन जून महिन्यात घेण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन... Read more »