कांजूरमार्ग च्या जमिनाला बाप नाही, दिल्लीच्या मिठाची महाराष्ट्राला गरज नाही – सामना..!

| मुंबई | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन महाविकास आघाडी आणि विरोधकांमधील संघर्ष वाढत चालला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी कांजूरमार्गला मेट्रो कारशेड हलवण्यावरुन आक्षेप घेत अनेक दावे केले ज्यामुळे गोंधळ उडाला. दरम्यान... Read more »

मुख्यमंत्री आमचाच नंतर आता मुंबई आणि नशिकात देखील महापौर शिवसेनेचाच, संजय राऊतांचा नवा नारा..!

| नाशिक | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकत्र लढविल्या गेल्या. त्यात चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, आगामी नाशिक महापालिका... Read more »

” तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात, पण ते तुम्ही नाही हे संजय राऊत यांनीच उघड केलं,”

| मुंबई | गेल्यावर्षी राज्यातील सत्तानाट्यामध्ये अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन राजभवनावर शपथविधीचा कार्यक्रम उरकला होता. ही घटना का घडली होती याबाबत खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. २२ नोव्हेंबर २०१९... Read more »

दमदार मुलाखत : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विरोधकांवर बरसणार, उद्या मुलाखत प्रसारित होणार ..!

| मुंबई | महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षाने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्ती निमित्त शिवसेना खासदार आणि शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री... Read more »

आपल्या देशात कोणीही सेक्युलर नाही – संजय राऊत

| मुंबई | “आपल्या देशात कोणीही सेक्युलर नाही. या देशात कोणीही सेक्युलर होऊ शकत नाही. जे सेक्युलर असल्याचं म्हणातात तेच सर्वाधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एकप्रकारची शिवी आहे. त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर... Read more »

नैतिकता सोडून जेंव्हा युती होते तेंव्हा जनता उत्तर देतेच – देवेंद्र फडणवीस

| मुंबई | बिहार निवडणूक निकालावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनंदन करत केलेल्या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी निकाल काहीही... Read more »

अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक..! भाजपची टीका तर संजय राऊत , आव्हाडांचे समर्थन..!

| मुंबई | एका जुन्या आत्महत्या केस प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर करवाई करण्यात आली आहे . मुंबई पोलिसांनी त्यांना मुंबई येथील राहत्या घरातून अटक केली आहे. २०१८ साली इंटेरिअर... Read more »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले – सामनातून राज्यपालांवर पुन्हा घणाघात..

| मुंबई | राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमनेसामने आले. राज्यपालांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवत... Read more »

जातीय आरक्षणासाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे.. – संजय राऊत

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मराठा संघटनांसह कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचा... Read more »

गुप्तेश्वरांचा कंडू शमला काय? ‘महाराष्ट्राची माफी मागा’ या मथळ्याखाली सामनातून घणाघाती टीका..!

| मुंबई | सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येनंच झाल्याचा अहवाल एम्सनं दिल्यानंतर आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून ज्यांनी मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर टीका केली, तसेच... Read more »