नवीमुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची दुर्गा फाउंडेशनची मागणी..

| प्रकाश संकपाळ / नवी मुंबई | कुळ कायद्याचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नारायण नागु पाटील यांनी देशात पुकारलेल्या आंदोलनामुळे १९५७-६० या काळात कष्टकरी गरीब शेतकऱ्यांना ‘कसेल त्याची जमीन’ या कुळकायद्यानुसार... Read more »

भूमिपुत्रांच्या अस्मितेचे आगरी कोळी भवन असंख्य कुटुंबे देशोधडीला लावणाऱ्या बिल्डरच्या जमिनीवर का.?

आगरी-कोळी बोली, संस्कृती जतन-संवर्धनार्थ ‘आगरी-कोळी भवन’ वा ‘आगरी-कोळी भाषा दालन’ व्हावे, अशी सर्वसामान्य भूमिपुत्रांची इच्छा होती. त्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पुढाकार घेतला ही आनंदाची गोष्ट आहे. धर्मालेश्वर मंदिराच्या पुढे,... Read more »

संपादकीय : शेतकरी आंदोलनातील शिरोमणी

सध्या आपल्या राज्यात दुधाचे आंदोलन पेटले आहे. असेच मोठे , भव्य व विश्वासू आंदोलन खोती पद्धत रद्द व्हावी म्हणून झाले होते. शासनाला कूळ कायदा बनविण्यास भाग पाडणारे शेतकरी नेते होते नारायण नागो... Read more »